महाराष्ट्राची संपूर्ण माहिती
आपण ज्या भागात राहातो म्हणजे ज्या राज्यात आपले वास्तव्य आहे तिथल्या राहाणीमानाची, तिथल्या संस्कृतिची, आसपासच्या लोकांची आपल्याला एक सवय होते आणि आपसुकच आपण त्या वातावरणाचा एक भाग कधी बनुन जातो ते कळत सुध्दा नाही.
उदा. आपण कोणत्याही राज्यात राहात असु तर तिथले सण, तिथले व्यवसाय, परिसर, सण समारंभ आपल्याला जवळचे वाटायला लागतात आणि जरी आपण त्या धर्माचे नसलो तरी तिथल्या संस्कृतीशी आपण इतके घट्ट बांधल्या जातो की आपल्या घरावर देखील त्या वातावरणाचा अमंल राहातोच राहातो.
भारतात भरपुर राज्य अस्तित्वात आहे, साधारणतः आपल्या संस्कृतिशी मेळ खात असलेल्या राज्यांमधे राहाणे आपण पसंत करतो कारण त्या राज्यात कुठेही फिरलो तरी ते ठिकाण, तेथील माणसं आपल्याला जवळची, कुटूंबाचाच एक भाग असल्यासारखी वाटतात आणि मनुष्य हा नेहमी मानवी स्वभावाप्रमाणे सुरक्षीत वातावरणात राहाणेच जास्त पसंत करतो.
महाराष्ट्र राज्य देखील त्याच्या वेगळेपणामुळे, आणि ब.याच वैशिष्टयांमुळे भारतातले लोकप्रीय राज्य आहे, या लेखात जाणुन घेउय, काय आहेत या लोकप्रीय महाराष्ट्र राज्याची गुणवैशिष्टये!
महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi
मंडळी महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. 1960 ला जरी महाराष्ट्र राज्य म्हणुन अस्तित्वात आलं असलं तरी या राज्याला भरपुर मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक राजे महाराजे, समाजसुधारक आणि संतांच्या विभुती या राज्यात जन्माला आल्या हे या महाराष्ट्र राज्याचे सद्भाग्यच म्हणावे लागेल!
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहु महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच मातीत जन्माला आलेत. यांच्या कर्तृत्वाने, कर्तबगारीने, त्यांच्या त्यागाने महाराष्ट्र राज्याला आजचा दीन पहाता आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याने महाराष्ट्र सजला आहे राज्याच्या नकाशावर हे किल्ले जणु माणिकमोत्यांप्रमाणे आजही दिमाखात लखलखतायेत!
महाराष्ट्र राज्याची संस्कृती Maharashtra Culture
महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने मराठी माणुस राहातो हे जरी खरे असले तरीही राजधानी मुंबई आज आर्थिक राजधानी बनल्याने सर्व समाजाची माणसं मोठया संख्येने मुंबईत स्थायीक झालेली आपल्याला पहायला मिळतायेत. उद्योगांची भरभराट आणि प्रत्येक हाताला काम देणा.या या मुंबईने करोडो लोकांना आपल्यात सामावुन घेतले आहे.
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आज अव्व्वल स्थानावर आहे.
ब.याच विदेशी कंपन्यांनी या राज्याकडे गुंतवणुकीकरता योग्य क्षेत्र असल्याची खात्री झाल्यामुळेच मोठया प्रमाणात गुंतवणुक केली आहे. अनुकुल वातावरण, भरपुर मोठे क्षेत्रफळ, सोयीची बाजारपेठ, आवश्यक गोष्टींची उपलब्धता, शैक्षणिक दृष्टया सक्षम असलेल्या महाराष्ट्राकडे आणखीनही बरेच उद्योजक उद्योग उभारण्याकरता धडपडत आहेत.
चित्रपटसृष्टी – Bollywood
आधीच म्हंटल्याप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची किंबहुना भारताचीच आर्थिक राजधानी असल्याने रोज अरबो खरबो रूपयांची उलाढाल एकटया मुंबईत होत असते. आणि त्यातल्या त्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु असलेली चित्रपटसृष्टी देखील या मुंबापुरीत वसल्याने हिला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
चित्रीकरणाकरता उपलब्ध असलेले मोठे मोठे स्टुडिओ, पर्यटन केंद्र, समुद्र किनारा, आजुबाजुला असलेली निसर्गरम्य स्थळं यामुळे चित्रपटसृष्टी मुंबईला स्थिरावली आहे. मोठे मोठे कलाकार देखील या मुंबईला वास्तव्याला असल्याने पर्यटक त्यांची एक झलक पाहाण्याकरता देखील मुंबईला गर्दी करतांना आपल्याला दिसुन येतात.
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आज अव्व्वल स्थानावर आहे.
ब.याच विदेशी कंपन्यांनी या राज्याकडे गुंतवणुकीकरता योग्य क्षेत्र असल्याची खात्री झाल्यामुळेच मोठया प्रमाणात गुंतवणुक केली आहे. अनुकुल वातावरण, भरपुर मोठे क्षेत्रफळ, सोयीची बाजारपेठ, आवश्यक गोष्टींची उपलब्धता, शैक्षणिक दृष्टया सक्षम असलेल्या महाराष्ट्राकडे आणखीनही बरेच उद्योजक उद्योग उभारण्याकरता धडपडत आहेत.
चित्रपटसृष्टी – Bollywood
आधीच म्हंटल्याप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची किंबहुना भारताचीच आर्थिक राजधानी असल्याने रोज अरबो खरबो रूपयांची उलाढाल एकटया मुंबईत होत असते. आणि त्यातल्या त्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु असलेली चित्रपटसृष्टी देखील या मुंबापुरीत वसल्याने हिला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.
चित्रीकरणाकरता उपलब्ध असलेले मोठे मोठे स्टुडिओ, पर्यटन केंद्र, समुद्र किनारा, आजुबाजुला असलेली निसर्गरम्य स्थळं यामुळे चित्रपटसृष्टी मुंबईला स्थिरावली आहे. मोठे मोठे कलाकार देखील या मुंबईला वास्तव्याला असल्याने पर्यटक त्यांची एक झलक पाहाण्याकरता देखील मुंबईला गर्दी करतांना आपल्याला दिसुन येतात.
महाराष्ट्र याकरता देखील लोकप्रीय आहे – Famous Places In Maharashtra
राज्यातले असे काही भाग, जिल्हे आहेत की ते त्या त्या गोष्टींकरता खुपच लोकप्रीय आणि आर्थिक बाजारपेठा मिळवते झाले आहेत.
पुणे – Pune
सांस्कृतिक वैभवाने नटलेले आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे शहर! या शहराला फार जुना इतिहास लाभलेला आहे. बाजीराव पेशव्यांची पर्वती आजही पर्यटकांना आणि इतिहास प्रेमींना खुणावत असते. नाटकप्रेमींकरता देखील पुण्यात नेहमीच वेगवेगळी नाटकं पाहाण्याकरता मिळु शकतात.
अनेक कॉलेजेस, मोठमोठी जुनी विद्यापीठं आणि विविध शिक्षणाचे पर्याय खुले असल्यानं विद्यार्थ्यांना ओढा पुण्याकडे जास्त असल्याचं दिसुन येतं.
नाशिक – Nashik
नाशिकला सांस्कृतिक दृष्टया देखील खुप महत्व आहे, जवळच असलेले त्र्यंबकेश्वर (बारा ज्यार्तिलिंगापैकी एक) आणि वणी ची सप्तश्रृंगी शिवाय पंचवटी, रामकुंड यामुळे आध्यात्मीक महत्व देखील या शहराला लाभले आहे.
नागपुर – Nagpur
नागपुर या शहरात मिहान प्रकल्प आल्याने तेथील उद्योगाला फार मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे. येत्या काही वर्षात हा प्रकल्प चांगल्या त.हेने उदयाला आल्यावर लाखो हातांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात देखील मोठी घडामोड बघायला मिळेल.
नागपुरची संत्री अतिशय लोकप्रीय असुन विदेशात देखील प्रचंड प्रमाणात यांची मागणी पहायला मिळते. संत्रा उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात उत्पन्न घेत असुन व्यवसायात वेळोवेळी बदल करतांना देखील दिसतात.
कोकण – Konkan
अमाप निसर्गसंपदा लाभलेला कोकण महाराष्ट्राच्या सौंदर्यात वाढ करणारा भाग आहे. कोकणातला आंबा जगभरात नावाजलेला आहे. कोकणातला आंबा जास्तीत जास्त विदेशात निर्यात केला जातो.
शिवाय नारळाचे, सुक्यामेव्याचे (काजु, बदाम, अक्रोड) देखील कोकणात फार मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. कोकणाला लाभलेल्या विस्तिर्ण समुद्रकिना.यामुळे पर्यटनाचा व्यवसाय देखील मोठया प्रमाणात इथे बघायला मिळतो.
अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील नंदुरबार तिखटाकरता (लाल मिरची), अकोला कापसाकरता, चन्द्रपुर गडचिरोली वनसंपदेकरता प्रसिध्द जिल्हे आहेत.
पुणे – Pune
सांस्कृतिक वैभवाने नटलेले आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे शहर! या शहराला फार जुना इतिहास लाभलेला आहे. बाजीराव पेशव्यांची पर्वती आजही पर्यटकांना आणि इतिहास प्रेमींना खुणावत असते. नाटकप्रेमींकरता देखील पुण्यात नेहमीच वेगवेगळी नाटकं पाहाण्याकरता मिळु शकतात.
अनेक कॉलेजेस, मोठमोठी जुनी विद्यापीठं आणि विविध शिक्षणाचे पर्याय खुले असल्यानं विद्यार्थ्यांना ओढा पुण्याकडे जास्त असल्याचं दिसुन येतं.
नाशिक – Nashik
अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासाठी काय आहेत जगभरात शिक्षा?
नाशिक जिल्हा हा द्राक्षांकरता आणि कांद्याकरता खुप प्रसिध्द आहे तिथले वातावरण या गोष्टींकरता अनुकुल असल्याने कांदा आणि द्राक्ष इतक्या विपुल प्रमाणात तयार होतात की हा माल संपुर्ण भारता सोबत विदेशात देखील पाठवला जातो.नाशिकला सांस्कृतिक दृष्टया देखील खुप महत्व आहे, जवळच असलेले त्र्यंबकेश्वर (बारा ज्यार्तिलिंगापैकी एक) आणि वणी ची सप्तश्रृंगी शिवाय पंचवटी, रामकुंड यामुळे आध्यात्मीक महत्व देखील या शहराला लाभले आहे.
नागपुर – Nagpur
नागपुर या शहरात मिहान प्रकल्प आल्याने तेथील उद्योगाला फार मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे. येत्या काही वर्षात हा प्रकल्प चांगल्या त.हेने उदयाला आल्यावर लाखो हातांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात देखील मोठी घडामोड बघायला मिळेल.
नागपुरची संत्री अतिशय लोकप्रीय असुन विदेशात देखील प्रचंड प्रमाणात यांची मागणी पहायला मिळते. संत्रा उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात उत्पन्न घेत असुन व्यवसायात वेळोवेळी बदल करतांना देखील दिसतात.
कोकण – Konkan
अमाप निसर्गसंपदा लाभलेला कोकण महाराष्ट्राच्या सौंदर्यात वाढ करणारा भाग आहे. कोकणातला आंबा जगभरात नावाजलेला आहे. कोकणातला आंबा जास्तीत जास्त विदेशात निर्यात केला जातो.
शिवाय नारळाचे, सुक्यामेव्याचे (काजु, बदाम, अक्रोड) देखील कोकणात फार मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. कोकणाला लाभलेल्या विस्तिर्ण समुद्रकिना.यामुळे पर्यटनाचा व्यवसाय देखील मोठया प्रमाणात इथे बघायला मिळतो.
अश्याच प्रकारे महाराष्ट्रातील नंदुरबार तिखटाकरता (लाल मिरची), अकोला कापसाकरता, चन्द्रपुर गडचिरोली वनसंपदेकरता प्रसिध्द जिल्हे आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं – Tourist Places In Maharashtra
महाराष्ट्रात फिरण्याकरता, भ्रमंतीसाठी भरपुर स्थळं आहेत. जर तुम्ही समुद्रप्रेमी आहात तर तुम्हाला कोकण खुणावतोय! रत्नागिरी, अलीबाग, सिंधुदुर्ग, दापोली, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अशी कितीतरी रमणीय आणि निसर्गाचं भरपुर दान लाभलेली स्थळ तुम्हाला कोकणात पहायला मिळु शकतात.
लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, विदर्भातले चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं देखील पहाण्यासारखी आणि रमणीय अशीच आहेत.
लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, विदर्भातले चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं देखील पहाण्यासारखी आणि रमणीय अशीच आहेत.
महाराष्ट्रातील तिर्थस्थळं – Religious Places In Maharashtra
महाराष्ट्र हे संतांचे राज्य असल्याने संतांची शिकवण या राज्याला लाभलेली आहे शिवाय इथे संस्कृती, परंपरा जपण्याचे संस्कार लोकांना मिळाल्याने भक्तीभाव देखील ओसंडुन वाहातांना दिसतो. महाराष्ट्रातील तिर्थस्थळं देखील बरीच प्रसीध्द आहेत.
देवीची साडेतिन शक्तीपीठं या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यातली माहुर, तुळजापुर, कोल्हापुर ही संपुर्ण आणि नाशिक जिल्हयातील वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ! अशी साडेतीन शक्तीपीठं भाविकांना बाराही महीने खुणावत असतात.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी पाच ज्योर्तिलिंग हे महाराष्ट्रात आहेत. नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्हयातील भिमाशंकर, औरंगाबाद जिल्हयातील घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्हयातील परळी वैजनाथ अशी पाच ज्योर्तिलिंग या राज्यात आहेत.
याशिवाय शिर्डी, शनिशिंगणापुर, शेगांव, पंढरपुर, अक्कलकोट, या ठिकाणी देखील भाविक श्रध्दापुर्वक मोठी गर्दी करतांना पहायला मिळतात.
देवीची साडेतिन शक्तीपीठं या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यातली माहुर, तुळजापुर, कोल्हापुर ही संपुर्ण आणि नाशिक जिल्हयातील वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ! अशी साडेतीन शक्तीपीठं भाविकांना बाराही महीने खुणावत असतात.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी पाच ज्योर्तिलिंग हे महाराष्ट्रात आहेत. नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्हयातील भिमाशंकर, औरंगाबाद जिल्हयातील घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्हयातील परळी वैजनाथ अशी पाच ज्योर्तिलिंग या राज्यात आहेत.
याशिवाय शिर्डी, शनिशिंगणापुर, शेगांव, पंढरपुर, अक्कलकोट, या ठिकाणी देखील भाविक श्रध्दापुर्वक मोठी गर्दी करतांना पहायला मिळतात.
महाराष्ट्र राज्याने जन्माला घातलेले कलाकार – Famous Personalities Of Maharashtra
या राज्याने अश्या अनेक कलाकारांना जन्माला घातले आहे ज्यांनी त्यांच्यातल्या अंगभुत कलागुणांनी महाराष्ट्र राज्याचे नाव साता समुद्रापार पोहोचवले आहे.
दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, पंडीत भिमसेन जोशी, आशा भोसले, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, अश्या अनेक कलाकारांनी राज्याचे नाव खुप मोठे केले.
समाजकार्यात मोलाची भुमीका पार पाडणा.या विभुती:
बाबा आमटे, साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ मंदाकिनी आमटे, डॉ. विकास आमटे या संपुर्ण परिवाराने प्रवाहापासुन शेकडो मैल दुर असलेल्या आदिवासींकरता कार्य करत आपलं आयुष्य वेचलं. या आदिवासींकरता शिक्षणाची, आरोग्यसेवेची सोय करत त्यांना समाजात स्थान मिळावं याकरता अविरत परिश्रम घेतले.
त्याचप्रमाणे अभय बंग आणि राणी बंग हे दाम्पत्य, डॉ. रविन्द्र आणि स्मिता कोल्हे हे देखील समाजाचे ऋण फेडत अविश्रांत परिश्रम घेत समाजसेवा करतायेत.
दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, पंडीत भिमसेन जोशी, आशा भोसले, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, अश्या अनेक कलाकारांनी राज्याचे नाव खुप मोठे केले.
काय आहे गूगल? माहित आहे का ? जाणून घ्या.
सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर सारखे खेळाडु देखील याच राज्यात जन्माला आले ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्याचे नाव सर्वदुर चमकवले.समाजकार्यात मोलाची भुमीका पार पाडणा.या विभुती:
बाबा आमटे, साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ मंदाकिनी आमटे, डॉ. विकास आमटे या संपुर्ण परिवाराने प्रवाहापासुन शेकडो मैल दुर असलेल्या आदिवासींकरता कार्य करत आपलं आयुष्य वेचलं. या आदिवासींकरता शिक्षणाची, आरोग्यसेवेची सोय करत त्यांना समाजात स्थान मिळावं याकरता अविरत परिश्रम घेतले.
त्याचप्रमाणे अभय बंग आणि राणी बंग हे दाम्पत्य, डॉ. रविन्द्र आणि स्मिता कोल्हे हे देखील समाजाचे ऋण फेडत अविश्रांत परिश्रम घेत समाजसेवा करतायेत.
महाराष्ट्र राज्याविषयी काही महत्वाची माहिती – Maharashtra Information
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960
राजधानी मुंबई, राज्यभाषा मराठी.
एकुण जिल्हे 36, एकुण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813, पंचायत समित्या 355.
एकुण जिल्हापरिषद 34.
विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या ‘पुणे’ ( 94.3 लाख)
महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या ‘सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
जगातील 1 ले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (ऑक्टोबर 2016)
राजधानी मुंबई, राज्यभाषा मराठी.
एकुण जिल्हे 36, एकुण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813, पंचायत समित्या 355.
एकुण जिल्हापरिषद 34.
विधानसभा आमदार 288 , विधानपरिषद आमदार 78, महा. लोकसभा सदस्य 48.
लोकसंख्येच्या बाबतीत 2 रा क्रमांक, क्षेत्रफळात 3 रा क्रमांक.
देशातील 9.29: लोकसंख्या महाराष्ट्रात राहाते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या ‘पुणे’ ( 94.3 लाख)
महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या ‘सिंधुदुर्ग’ (8.50 लाख)
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा गडचिरोली.
महाराष्ट्रातील कमी जंगल असलेला जिल्हा बीड.
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा गोंदिया.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर.
महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मी.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी.
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी.
जगातील 1 ले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपुर.
पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा नागपुर (ऑक्टोबर 2016)
महाराष्ट्र राज्याविषयी काही उत्साहवर्धक माहिती – Facts About Maharashtra
काय तुम्हाला माहिती आहे?
भारताला सर्वात जास्त जीडीपी महाराष्ट्र राज्यच देतो.
भारतात सर्वात जास्त औद्योगिकरण आजवर महाराष्ट्राचेच झाले आहे.
भारतात महाराष्ट्राची ओळख सर्वात श्रीमंत राज्य म्हणुन आहे, याची राजधानी मुंबई असुन हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे शिवाय देशाची आर्थिक राजधानी म्हणुन देखील ओळखल्या जाते.
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरूध्द अविरत संघर्ष केला, 1680 पर्यंत एक महान योध्दा म्हणुन त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती, भारतात उत्तम शासनकत्र्यांमधे त्यांची गणना केली जाते.
महाराष्ट्र, भारतिय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातुन करोडो रूपयांचा महसुल प्राप्त होतो.
देशातले सगळयात मोठे शेअर मार्केट महाराष्ट्रात मुंबईमधे स्थित आहे.
देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयात आहे शिवाय जगभरात लागणा.या एकुण कांदयापैकी जवळजवळ अध्र्या कांद्याचे उत्पादन फक्त नाशिक जिल्हयातच होते.
भारतात रेल्वे सर्वात आधी महाराष्ट्रात 16 एप्रील 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती.
मुंबई मधे वाढत्या लोकसंख्येला पाहाता जगातील पहिले योजनाबध्द शहर नवी मुंबईत वसवल्या केले गेले आहे. नव्या मुंबईची निर्मीती 1972 साली करण्यात आली.
महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हयातील लोणार सरोवर खा.या पाण्याकरता प्रसिध्द आहे या सरोवराची निर्मीती एक उल्का पृथ्वीला धडकल्याने झाली आहे. अश्या पध्दतीने तयार झालेले हे बहुदा एकमेव सरोवर आहे.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापुर असे तिर्थस्थळ आहे की या गावी कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत. चोरी केल्यास चोराला शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल अशी मान्यता असल्याने इथे चोरी होत नाही.
मोठमोठया कंपन्यांची हेडक्वाॅर्टर्स सर्वात जास्त मुंबईत आहेत. मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील 5 वे मोठे शहर आहे.
महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत आणि ही या राज्याकरता गौरवाची बाब आहे. यातले जास्तीत जास्त किल्ले महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत आहेत.
औरंगाबाद जिल्हयातील अजिंठा वेरूळ च्या लेण्या विश्वप्रसिध्द आहेत, या लेण्या नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिल्या आहेत. येथील चित्रकला आणि मुत्र्या अतिशय सुबक आणि सुरेख आहेत.
चित्रपटसृष्टी मंुबईत असल्याने महाराष्ट्राला वेगळच वलय प्राप्त झालं आहे. बरेचसे कलाकार मुंबईत वास्तव्याला असल्याने देखील पर्यटकांना महाराष्ट्र कायम खुणावत असतो.
भारतात बनलेला पहिला चित्रपट महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्हयात तयार केला होता.
महाराष्ट्र भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्यात दोन मेट्रो सिटी आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका एशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणुन प्रसिध्द आहे.
महाराष्ट्रातील नागपुर राज्याची राजधानी नसुनही येथे रिझर्व बॅंक आॅफ इंडियाची शाखा आहे.
गणेशचतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपुर्ण उत्सव आहे. हा उत्सव संपुर्ण दहा दिवस मोठया भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
भारतात सर्वात जास्त औद्योगिकरण आजवर महाराष्ट्राचेच झाले आहे.
भारतात महाराष्ट्राची ओळख सर्वात श्रीमंत राज्य म्हणुन आहे, याची राजधानी मुंबई असुन हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे शिवाय देशाची आर्थिक राजधानी म्हणुन देखील ओळखल्या जाते.
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरूध्द अविरत संघर्ष केला, 1680 पर्यंत एक महान योध्दा म्हणुन त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती, भारतात उत्तम शासनकत्र्यांमधे त्यांची गणना केली जाते.
महाराष्ट्र, भारतिय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातुन करोडो रूपयांचा महसुल प्राप्त होतो.
देशातले सगळयात मोठे शेअर मार्केट महाराष्ट्रात मुंबईमधे स्थित आहे.
देशातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयात आहे शिवाय जगभरात लागणा.या एकुण कांदयापैकी जवळजवळ अध्र्या कांद्याचे उत्पादन फक्त नाशिक जिल्हयातच होते.
भारतात रेल्वे सर्वात आधी महाराष्ट्रात 16 एप्रील 1853 ला मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती.
मुंबई मधे वाढत्या लोकसंख्येला पाहाता जगातील पहिले योजनाबध्द शहर नवी मुंबईत वसवल्या केले गेले आहे. नव्या मुंबईची निर्मीती 1972 साली करण्यात आली.
महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हयातील लोणार सरोवर खा.या पाण्याकरता प्रसिध्द आहे या सरोवराची निर्मीती एक उल्का पृथ्वीला धडकल्याने झाली आहे. अश्या पध्दतीने तयार झालेले हे बहुदा एकमेव सरोवर आहे.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापुर असे तिर्थस्थळ आहे की या गावी कुणाच्याच घराला दरवाजे नाहीत. चोरी केल्यास चोराला शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल अशी मान्यता असल्याने इथे चोरी होत नाही.
मोठमोठया कंपन्यांची हेडक्वाॅर्टर्स सर्वात जास्त मुंबईत आहेत. मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील 5 वे मोठे शहर आहे.
महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत आणि ही या राज्याकरता गौरवाची बाब आहे. यातले जास्तीत जास्त किल्ले महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत आहेत.
औरंगाबाद जिल्हयातील अजिंठा वेरूळ च्या लेण्या विश्वप्रसिध्द आहेत, या लेण्या नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिल्या आहेत. येथील चित्रकला आणि मुत्र्या अतिशय सुबक आणि सुरेख आहेत.
चित्रपटसृष्टी मंुबईत असल्याने महाराष्ट्राला वेगळच वलय प्राप्त झालं आहे. बरेचसे कलाकार मुंबईत वास्तव्याला असल्याने देखील पर्यटकांना महाराष्ट्र कायम खुणावत असतो.
यहां है महाभारत के मामा शकुनी का मंदिर, जहां चढ़ाई जाती है नारियल, रेशम और ताड़ी
भारतात बनलेला पहिला चित्रपट महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्हयात तयार केला होता.
महाराष्ट्र भारतातील एकमेव असे राज्य आहे ज्यात दोन मेट्रो सिटी आहेत एक मुंबई आणि दुसरे पुणे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका एशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणुन प्रसिध्द आहे.
महाराष्ट्रातील नागपुर राज्याची राजधानी नसुनही येथे रिझर्व बॅंक आॅफ इंडियाची शाखा आहे.
गणेशचतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपुर्ण उत्सव आहे. हा उत्सव संपुर्ण दहा दिवस मोठया भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा